सिडनी : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अजून दोन महिने लांब असला, तरीही त्या बहुप्रतिक्षित मालिकेसाठीचे रणशिंग आतापासूनच फुंकण्यात आले आहे. यात पहिले पाऊल उचलले आहे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यांनी. 'भारताची इंग्लंडमधील कामगिरी पाहता, चेंडू स्विंग झाला तर त्यांची फलंदाजी सहज कोलमडेल', असे विधान पॉंटिंग यांनी केले.
नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी लक्षणीय कामगिरी केली असली, तरीही फलंदाजांनी निराशा केली. पॉंटिंग यांनी याच गोष्टीवर बोट ठेवले. 21 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यास सुरवात होईल. त्यानंतर 6 डिसेंबरपासून कसोटी मालिकेस सुरवात होईल.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
सिडनी : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अजून दोन महिने लांब असला, तरीही त्या बहुप्रतिक्षित मालिकेसाठीचे रणशिंग आतापासूनच फुंकण्यात आले आहे. यात पहिले पाऊल उचलले आहे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यांनी. 'भारताची इंग्लंडमधील कामगिरी पाहता, चेंडू स्विंग झाला तर त्यांची फलंदाजी सहज कोलमडेल', असे विधान पॉंटिंग यांनी केले.
नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी लक्षणीय कामगिरी केली असली, तरीही फलंदाजांनी निराशा केली. पॉंटिंग यांनी याच गोष्टीवर बोट ठेवले. 21 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यास सुरवात होईल. त्यानंतर 6 डिसेंबरपासून कसोटी मालिकेस सुरवात होईल.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

from News Story Feeds https://ift.tt/2xsztmr
No comments:
Post a Comment