Cue3

Wednesday, September 19, 2018

Asia Cup 2018 : शरद पवार मैदानात आणि भारताचा विजय

दुबई- आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हॉँगकॉंगवर विजय मिळवताना भारताची खूप दमछाक झाली. भारताने कसाबसा हॉँगकॉंगवर 26 धावांनी विजय मिळवला. मात्र या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्याला आयसीसीचे व बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिल्याने मात्र सोशल मिडियावर चर्चेला उधाण आले आहे. सोशल मिडीयावर तर शरद पवार यांच्या उपस्थितीमुळेच भारत जिंकला असल्याचा दावा नेटीझन्सनी केला आहे.
 

संपूर्ण विश्वाचे लक्ष भारत आणि पाकीस्तानच्या या सामन्याकडे होते. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे व लढतीच्या विशेष दडपणामुळे या सामन्याला क्रिकेटच्या व्यासपीठावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेल्या सामन्याआधी दोन्ही संघ रांगेत उभे होते. त्यावेळपासूनच, शरद पवार मैदानात आले आणि सोशल मीडियावर चर्चा रंगायल्या सुरु झाल्या की, भारत आता नक्की जिंकणार. यानंतर भारत जिंकल्यानंतरही मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर चर्चा रंगल्या.
 

शरद पवार दुबईत आहेत भारताला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही, आता भारत नक्की जिंकणार, तसेच, भारत जिंकल्यानंतर शरद पवार यांच्यामुळेच भारत हा सामना जिंकला अशा आशयाचे अनेक मेसेज नेटीझन्सनी सोशल मिडियावर केले आहेत.

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com
■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

News Item ID: 
51-news_story-1537423607
Mobile Device Headline: 
Asia Cup 2018 : शरद पवार मैदानात आणि भारताचा विजय
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

दुबई- आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हॉँगकॉंगवर विजय मिळवताना भारताची खूप दमछाक झाली. भारताने कसाबसा हॉँगकॉंगवर 26 धावांनी विजय मिळवला. मात्र या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्याला आयसीसीचे व बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिल्याने मात्र सोशल मिडियावर चर्चेला उधाण आले आहे. सोशल मिडीयावर तर शरद पवार यांच्या उपस्थितीमुळेच भारत जिंकला असल्याचा दावा नेटीझन्सनी केला आहे.
 

संपूर्ण विश्वाचे लक्ष भारत आणि पाकीस्तानच्या या सामन्याकडे होते. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे व लढतीच्या विशेष दडपणामुळे या सामन्याला क्रिकेटच्या व्यासपीठावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेल्या सामन्याआधी दोन्ही संघ रांगेत उभे होते. त्यावेळपासूनच, शरद पवार मैदानात आले आणि सोशल मीडियावर चर्चा रंगायल्या सुरु झाल्या की, भारत आता नक्की जिंकणार. यानंतर भारत जिंकल्यानंतरही मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर चर्चा रंगल्या.
 

शरद पवार दुबईत आहेत भारताला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही, आता भारत नक्की जिंकणार, तसेच, भारत जिंकल्यानंतर शरद पवार यांच्यामुळेच भारत हा सामना जिंकला अशा आशयाचे अनेक मेसेज नेटीझन्सनी सोशल मिडियावर केले आहेत.

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com
■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

Vertical Image: 
English Headline: 
Asia Cup 2018 Sharad Pawar on the field and Indias victory
Author Type: 
Internal Author
Search Functional Tags: 
विजय, victory, भारत, पाकिस्तान, पराभव, आयसीसी, शरद पवार, Sharad Pawar, सोशल मीडिया, sharad pawar
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Asia Cup, Asia Cup 2018, Sharad Pawar, Indias Victory, India, Pakistan, Match
Meta Description: 
Asia Cup 2018 Sharad Pawar on the field and Indias victory


from News Story Feeds https://ift.tt/2xoKdCw

No comments:

Post a Comment